स्वाभिमानी मुलाचं आत्मचरित्र
कोणत्याही काळाचा प्रत्यक्ष दस्तऐवज म्हणून अशा आत्मकथनांना महत्त्व असतंच. १९२५पासून हे हस्तलिखित पडून राहण्यामागे मराठीतली त्या काळातली अलंकारिक, शुद्ध, उच्चभ्रू, रोमँटिक अभिरुची तर नसावी? कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी आपल्याला पटेल तसं आपल्या मातृभाषेत आत्मविश्वासानं लिहिता येण्यासारखी परिस्थिती त्या वेळी नसावी. म्हणूनच घरातली पूर्वजांची एक आठवण म्हणून सांभाळून ठेवलेलं हे बाड आज तिसऱ्या पिढीन.......